Information about Indian flag in Marathi | राष्ट्रीय ध्वजाबद्दल मनोरंजक तथ्य

Information about Indian flag in Marathi | राष्ट्रीय ध्वजाबद्दल मनोरंजक तथ्य

१. 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला गेला होता.

२. भारताच्या ध्वजामध्ये 3 रंग आहेत, म्हणून त्याला तिरंगा असे देखील बोलले जाते.

३. केशरी रंग त्याग आणि बलिदानाचा प्रतीक आहे.

४. पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे.

५. हिरवा रंग विश्वास आणि समृद्धीचा प्रतीक आहे.

६. पिंगली वेंकय्या यांनी आपला तीन रंगी ध्वज तयार केला होता, जे स्वत: एक स्वतंत्रता सेनानी होते.

७. तिरंगा फक्त खादीचा वापर करूनच बनवावे, प्लास्टिक ध्वज वैध नाही आहेत.

८. आपल्या राष्ट्रीय ध्वजा व्यतिरिक्त कोणताही झेंडा त्याच्या वर फडकावला जाऊ नये.

९. फाटलेला झेंडा कधीही फडकावला जात नाही.

१०. भारतातील महान व्यक्तींच्या सन्मानार्थ झेंडा झुकवला जातो. या व्यतिरिक्त कधीच झेंडा झुकवला जात नाही.

११. झेंड्यावर काहीही लिहणे अमान्य असते.

१२. ध्वज फाटल्यास किंवा जुना झाल्यास, तो वेगळा ठेवण्यात येतो येणे करून तो आपोआप नष्ट होतो.

१३. 2002 च्या पूर्वी कुठेही आणि कधीही भारतीय ध्वजाला फडकावण्याची परवानगी न्हवती.

१४. शहीदांच्या मृतदेहांवर लपेटला गेलेला तिरंगा पुन्हा फडकावला जात नाही. त्या झेंड्याला सुद्धा त्या मृतदेहां बरोबर जाळले जाते.

१५. राष्ट्रपती भवनच्या तिरंग्या मध्ये रत्नांमध्ये मडलेला तिरंगा ठेवण्यात येतो.

१६. कोणताही भारतीय व्यक्तीला पोशाख म्हणून तिरंगा घालण्याची परवानगी नाही.

१७. कोणत्याही परिस्थितीत तिरंगा जमिनीला स्पर्श करू नये होऊ शकत नाही.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment